
भारतियांनो, तेच तुम्ही जे विदेशांतील दंडविधान, नियम, पद्धती, रुढी-परंपरा या सर्वांचे पालन करणारे भारतात मात्र हे सर्व पायदळी तुडवतांना दिसता. भारतात परतल्यावर धूम्रपानाची वेष्टने-कचरा रस्त्यावर टाकणारे, बिनदिक्कतपणे थुंकणारे तेच तुम्ही भारतीय नागरिक ! जर तुम्ही परक्या देशात एक उत्तरदायी, करदार, संवेदनशील नागरिक म्हणून वागू शकता; तर मग आपल्या देशातही तसे का वागत नाही ? आपल्या देशाची झालेली दुरवस्था सुधारून त्यांचा परिपोष करण्याची इच्छा, सिद्धता असायला हवी. याविषयी सर्व भारतवासियांनीच आत्मपरीक्षण करायला हवे. आपल्या देशाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे, ते प्रथमतः आपण देशाला देण्याचा प्रयत्न करायला हवा. तसे झाल्यासच आपण गौरवशाली भारताचे नागरिक म्हणून पात्र होऊ !
(संदर्भ : मासिक ‘सत्यवेध’)
POK Protests : पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग नसून जर दडपशाही थांबली नाही, तर भारतासमवेत जाऊ !
सिंधु जल वाटप करारावर पाकने अणू धोरण पालटून अणूबाँबचा वापर करावा ! – Bilawal Bhutto
जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील ढिसाळ कारभार आणि नागरिकांची फरफट !
शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी
वैदिक सरस्वती नदी आणि तिचे दैवी स्वरूप !
भारताची ‘सांस्कृतिक स्वातंत्र्य रणनीती’: सैन्यदलाच्या ‘ड्रेस कोड’ (वस्त्रसंहिता) पालटातून उलगडणारे धडे !