मुंबई – भ्रमणभाष चोरणार्या दोन सराईत चोरांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३० भ्रमणभाष हस्तगत करण्यात आले. त्यांची किंमत साडेतीन लाख रुपये इतकी आहे. आरोपींविरोधात मुंबईसह इतर परिसरात अनेक गुन्हे नोंद आहेत. विक्रम भोसले आणि बंटी भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > मुंबईत भ्रमणभाष चोरणार्या दोन सराईत चोरांना अटक !
मुंबईत भ्रमणभाष चोरणार्या दोन सराईत चोरांना अटक !
नूतन लेख
- बेस्टच्या किमान आणि वातानुकूलित गाड्यांच्या तिकिट दरात वाढ !
- मुख्यमंत्री वैद्यकीय आवेदनावरील तालुका अधीक्षकांच्या स्वाक्षरीचा मार्ग मोकळा !
- अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सोशल मिडिया चालवणार्यांवर गुन्हा !
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संचलन
- ‘सोहम्’ चित्रपट समाजातील सर्व थरापर्यंत पोचवण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी सक्रीय व्हावे ! – उज्ज्वल नागेशकर
- सांगली येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या मुसलमानास १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा !