बेपत्ता होणार्यांमध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक !

नवी देहली – केंद्र सरकारच्या अहवालानुसार भारतात गेल्या ५ वर्षांत २ लाख ७५ सहस्र १२५ मुले बेपत्ता झाली आहेत. यांपैकी २ लाख ४० सहस्र मुलांचा शोध घेण्यात आला आहे. बेपत्ता मुलांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. केंद्र सरकारने संसदेत याच्याशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देतांना सांगितले की, ज्या मुलांचा शोध घेता आला नाही, यांमध्ये मध्यप्रदेश आणि बंगाल राज्यांतील मुले सर्वाधिक आहेत. चाइल्ड हेल्पलाइन बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी काम करते.
संपादकीय भूमिका :अशा प्रकारे मुले बेपत्ता होणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! |
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
वाराणसी आणि गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हर घर योद्धा’ अभियान !
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
बिहार : मशिदीच्या काझीने हिंदु तरुणीवर बलात्कार करून व्हिडिओ बनवला
हिंदु धर्माच्या विभाजनासाठी प्रियांक खर्गे यांचे षड्यंत्र ! -कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार, भाजप