भारताच्‍या एकूण लोकसंख्‍येपैकी ८० टक्‍के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणून का घोषित केले जात नाही ?

श्री. सुनील घनवट

‘वर्ष १९४७ मध्‍ये देशाची फाळणी झाली. इस्‍लामी राष्‍ट्र म्‍हणून पाकिस्‍तानची निर्मिती झाली. मग उर्वरित राष्‍ट्र ‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणून घोषित व्‍हायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. वर्ष १९७६ मध्‍ये ४२ वी घटनादुरुस्‍ती करत देशाला ‘धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र’ घोषित करण्‍यात आले. जगात १५७ ख्रिस्‍ती, ५२ मुसलमान, १२ बौद्ध आणि १ ज्‍यूंचे राष्‍ट्र आहे. भारताच्‍या एकूण लोकसंख्‍येपैकी ८० टक्‍के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणून का घोषित केले जात नाही ? त्‍यामुळे हा देश हिंदु राष्‍ट्र म्‍हणून घोषित होईपर्यंत आम्‍ही स्‍वस्‍थ बसणार नाही.’

– सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती