जागतिक बँकेच्या अहवालात दावा

नवी देहली – जागतिक बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालात भारत आधीपासून उष्णतेचा सामना करत आहे. येणार्या उन्हाळ्यापूर्वीच उन्हाळा चालू होणार असून त्याची तीव्रता पूर्वीपेक्षा अधिक असणार आहे’, असा दावा केला आहे. ‘भारत जगातील पहिला देश असेल, ज्यामध्ये उष्णता मनुष्याला सहन करण्याच्या पलीकडे असणार आहे’, असेही यात म्हटले आहे.
#India May Soon Face #Heat Waves Exceeding Human Survivability Limit, Rising Heat Can Affect #Economy: #WorldBank Report
Know everything here: https://t.co/XTzrysjk1k pic.twitter.com/xJgIzYsbw3
— ABP LIVE (@abplive) December 7, 2022
जागतिक बँकेच्या ‘जलवायूमधील गुंतवणुकीची संधी’ या शीर्षकाखाली हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. यात पुढे म्हटले आहे की, चालू वर्षी भारतात एप्रिल मासात उष्णतेची लाट आली होती. राजधानी देहलीतील तापमान ४६ सेल्सियस झाले होते.
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !