
जयपूर (राजस्थान) – येथील ओडा पुलावर उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गाच्या रुळावर १२ नोव्हेंबरला झालेल्या स्फोटामागे जिहादी आतंकवादी असल्याचे समोर आले आहे. या स्फोटामागे आतंकवाद्यांची स्फोट करण्याची नवीन पद्धत असण्याची शक्यता आहे. यात हे आतंकवादी भारतविरोधी मजकूर प्रसारित करणार्यांवर किंवा त्यावर प्रतिक्रिया देणार्यांवर लक्ष ठेवता, अशांशी संपर्क साधतात आणि त्यांचा विश्वास संपादन केल्यावर त्यांना आतंकवादी घटनेसाठी सिद्ध करतात.
An explosion occurred on a railway track in Udaipur, hours after Ahmedabad-Udaipur-Asarwa train was scheduled to pass through. #Udaipur (@journojaykishan)https://t.co/CqOThjcF6B
— IndiaToday (@IndiaToday) November 14, 2022
हा स्फोटही आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या अशाच स्थानिकांनी स्फोट घडवून आणला आहे. घटनास्थळी अन्वेषण यंत्रणांनी ‘डिटोनेटर’चे अवशेष, तसेच काही जिवंत ‘डिटोनेटर’ जप्त केले आहेत. प्राथमिक अन्वेषणात गुजरात आणि महाराष्ट्र येथील कापसाच्या अनेक गोदामांना आग लागल्याच्या घटनांमागेही अशांचाच हात असल्याचे समोर आले होते.
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’