लातूर – पावसाचा मोठा फटका मराठवाड्याला बसला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यांतील शेतकर्यांची मोठी हानी झाली आहे. शेतातील उभ्या पिकांत पाणी साचले आहे. पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना सोयाबीनची रास करणेही कठीण झाले आहे. या हानीमुळे शेतकर्यांनी ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी केली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पावसाने मराठवाड्यातील शेतकर्यांची मोठी हानी !
पावसाने मराठवाड्यातील शेतकर्यांची मोठी हानी !
नूतन लेख
- Goa Lineman Death : डिचोली (गोवा) येथे वीज कर्मचार्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू
- ‘गॅरेंटी’ (हमी) देण्यासाठी पुष्कळ धैर्य लागते ! – पंतप्रधान मोदी
- समीर वानखेडे प्रकरणी चौकशीतून काय निष्पन्न झाले ? – मुंबई उच्च न्यायालयाची एन्.सी.बी.ला विचारणा
- महाराष्ट्रात मतांसाठी मद्याचे प्रलोभन, आचारसंहितेच्या काळात ४ सहस्र २५५ गुन्हे नोंद !
- महाराष्ट्रातील ५ जागांवर मतदान !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नागपूर येथे मतदान केंद्रात निघाला साप !; तृतीय पंथियांसाठी वेगळे मतदान केंद्र…