‘दिवसा पथदीप बंद करून अपव्यव थांबवण्याची मागणी ‘सुराज्य अभियाना’च्या माध्यमातून गोव्याच्या वीजमंत्र्यांकडे ऑक्टोबर २०२१ च्या प्रारंभी करण्यात आली होती. दिवस उजाडल्यानंतर पथदीप बंद करण्याची सोय उपलब्ध करणे, कामचुकार सरकारी कर्मचार्यावर कारवाई करणे आणि शहर अन् ग्रामीण भागांतील वीज केंद्रांच्या वतीने यावर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण पथक नेमावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली होती.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > दिवसा पथदीप बंद करण्याची मागणी करावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
दिवसा पथदीप बंद करण्याची मागणी करावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
नूतन लेख
तोच खर्याखुर्या हिंदु राष्ट्राचा जन्मदिवस !
वेब सिरीजसाठीही सेन्सॉर बोर्ड असावे, हे प्रशासनाला कळत कसे नाही ? असे सांगावे का लागते ?
घरच्या घरी लागवड करण्याचे गांभीर्य जाणून कृतीशील होऊया !
वेदनेविना हत्या !
मदरशांना दिले जाणारे अर्थसाहाय्य बंद करावे ! – अधिवक्ता मोतिसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय
भारत विनाशाच्या ज्वालामुखीच्या पाठीवर बसला आहे !