सांगली – जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाची मोठी हानी झाली आहे. वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव यांसह अन्य तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. टॉमेटोची पिके आडवी झाल्याने शेतकर्यांची लाखो रुपयांची हानी झाली आहे. ‘प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि हानीभरपाई द्यावी’, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाची हानी !
सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाची हानी !
नूतन लेख
- कडब (कर्नाटक) येथे लाखो रुपयांच्या चोरीच्या प्रकरणी २ चोरांना अटक
- सातारा येथे झाडे नष्ट करणार्यांविरुद्ध २ गुन्हे नोंद !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नैराश्यातून १४ वर्षांच्या मुलीची घरी आत्महत्या !; गडचिरोली येथे चकमकीत नक्षलवादी पळून गेले !…
- पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ५६ टी.एम्.सी. पाणीसाठा !
- सातारा पोलिसांकडून २२ सराईत गुन्हेगारांची अवैध घरे भुईसपाट !
- पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या जंगलामध्ये वणव्यांचे प्रमाण वाढले