गांधीजयंतीनिमित्त राज्यात ‘वन्दे मातरम्’ अभियानाला प्रारंभ !

मुंबई – स्वातंत्र्याचे उद्दिष्ट गुलामगिरीतून मुक्तता आणि शेवटच्या घटकाचे कल्याण हे होते. स्वातंत्र्यसंग्रामाच्या लढ्याचे यशस्वी नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले. गांधीजींच्या नेतृत्वात स्वातंत्र्यसंग्राम झाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुराज्याचा संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. २ ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंतीनिमित्ताने वर्धा येथे ‘वन्दे मातरम् ।’ अभियान आणि नदी महोत्सव यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी वरील आवाहन केले.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !