
सांगली, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – सांगली जिल्ह्यातील बहुतांश बससेवा पूर्ववत् होत आहेत. जिल्ह्यातील ४ सहस्र कर्मचार्यांपैकी २ सहस्र कर्मचारी सेवेत परत आल्याने २३८ बसगाड्या चालू करण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात, तसेच बाहेरच्या जिल्ह्यातही बससेवा चालू करण्यात आली आहे. काही बसगाड्यांना दगडफेकीपासून रक्षण होण्यासाठी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. या संपामुळे सांगली आगाराची सुमारे १५ कोटी रुपयांची हानी झाली आहे. कोल्हापूर येथेही ‘एस्.टी.’ कर्मचार्यांनी आंदोलन स्थगित केले आहे.
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
मोकाट कुत्र्यांना आवरा !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !