
सांगली, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – सांगली जिल्ह्यातील बहुतांश बससेवा पूर्ववत् होत आहेत. जिल्ह्यातील ४ सहस्र कर्मचार्यांपैकी २ सहस्र कर्मचारी सेवेत परत आल्याने २३८ बसगाड्या चालू करण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात, तसेच बाहेरच्या जिल्ह्यातही बससेवा चालू करण्यात आली आहे. काही बसगाड्यांना दगडफेकीपासून रक्षण होण्यासाठी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. या संपामुळे सांगली आगाराची सुमारे १५ कोटी रुपयांची हानी झाली आहे. कोल्हापूर येथेही ‘एस्.टी.’ कर्मचार्यांनी आंदोलन स्थगित केले आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !