
ठाणे, १४ सप्टेंबर (वार्ता.) – मुंबई वडोदरा द्रूतगती महामार्गाच्या निर्मितीप्रक्रियेत बाधित झालेल्यांच्या भूमींचे मूल्यमापन करून अहवाल देण्यासाठी कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता अविनाश पांडुरंग भानुशाली यांना तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे, तर यापूर्वी त्यांनी तक्रारदाराकडून ४ लाख रुपयांची लाच घेतली होती. (अशा लाचखोरांवर कडक कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त केल्यासच इतरांवर जरब बसेल. – संपादक)
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ‘हिमनगाचे टोक’ ?
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप न करता विश्वस्त मंडळांवर विश्वास दाखवावा !
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !