
नवी देहली – कोरोनामुळे गेल्या वर्षी पंढरपूरची पायी वारी रहित करण्यात आली होती. यंदाही राज्यशासनाने पायी वारीला अनुमती दिलेली नाही; मात्र प्रमुख १० दिंड्यांना बसद्वारे जाण्याची अनुमती देण्यात आली आहे. राज्यशासनाने घेतलेल्या या निर्णयाला संत नामदेव महाराज संस्थानने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने १९ जुलैला झालेल्या सुनावणीच्या वेळी ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व दिंड्या आणि वारकरी यांना अनुमती देण्याची मागणी फेटाळली.
Supreme Court Dismisses Plea To Allow Millions Of Warkaris To Perform Pilgrimage To Temple In Pandharpur https://t.co/dqxLgxiwtJ
— Live Law (@LiveLawIndia) July 19, 2021
‘आषाढी वारीसाठी राज्यशासनाने लाखो वारकर्यांसह नोंदणीकृत २५० पालख्यांना वारीची अनुमती नाकारली आहे. हा निर्णय म्हणजे वारकर्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघनच आहे’, असे या याचिकेत म्हटले होते.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !