गुरुपौर्णिमेला ४ दिवस शिल्लक

गंगेमुळे पाप, शशी (चंद्र) मुळे ताप (मानसिक तणाव) आणि कल्पतरूमुळे दैन्य (दारिद्र्य) नाहीसे होते. याउलट श्री गुरुदर्शनाने पाप, ताप अन् दैन्य या तिन्ही गोष्टींचे हरण होते, म्हणजेच हे तिन्ही त्रास दूर होतात.

– श्री गुरुचरित्र १३:१३०