असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणार्या कृती लगेच का करत नाही ? परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी उपाययोजना काढल्यास सर्वांचा वेळ वाचेल.

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर), ९ जून – उंचगावमध्ये कोरोना समवेत चिकनगुनिया आणि डेंग्यूसदृश आजारानेही मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. प्रियदर्शनी कॉलनी, मंगेश्वर कॉलनी, रेडेकर गल्ली यांसह संपूर्ण गावात साथ पसरली आहे. तरी उंचगाव येथे डेंग्यूसह चिकनगुनिया सदृष्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने तातडीने उपाययोजना करावी, या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी आरोग्याधिकारी डॉ. जी.डी. नलवडे यांना दिले. या वेळी सर्वश्री दीपक पाटील, संतोष चौगुले, दीपक रेडकर, बाळासाहेब नलवडे यांसह अन्य उपस्थित होते.
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे