
नवी देहली – आम्ही सरकारला ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. जर त्यांनी आमचे ऐकले नाही, तर आम्ही ४० लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात मोर्चा काढू. एका राज्यातून दुसर्या राज्यात आम्ही प्रवास करू. येथील आंदोलनदेखील चालू राहील. जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी चेतावणी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला दिली. झारखंडचे कृषीमंत्री बादल पारेख यांनी गाझीपूर सीमेवर राकेश टिकैत यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही चेतावणी दिली.
Haryana khap to hold ‘mahapanchayat’ today, Rakesh Tikait warns of a pan-India rally of 40 lakh tractors: 10 pointshttps://t.co/UP5eK4B8bO pic.twitter.com/n4NfidMJN2
— Hindustan Times (@htTweets) February 3, 2021
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
Abhijeet Dipke : (म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !