
१. ‘रात्रीचे जेवण जेवढे उशिरा ग्रहण होईल, तेवढा जठराग्नीवर अधिक ताण येतो. त्याचा पचनसंस्थेवर दुष्परिणाम होतो.
२. रात्री उशिरा जेवल्यानंतर अन्य कोणत्याही कृती (हालचाल) न करता थेट झोपले जाते.
३. याचा परिणाम म्हणून शरिरातील कफ दोष वाढून अजीर्ण होणे, वजन वाढणे, सकाळी उठल्यावर अजीर्णामुळे चेहर्यावर सूज येणे, डोळे जड होणे आदी लक्षणे निर्माण होतात.
४. शरिराची सकाळची सर्व तंत्रे (मल प्रवर्तन आणि भूकेची जाणीव होणे इत्यादी) बिघडतात.
वरील सर्व दिनचर्येतील केवळ एका अयोग्य कृतीमुळे होते आणि ते म्हणजे रात्री उशिरा जेवण ग्रहण करणे होय ! त्यामुळे सायंकाळी लवकर म्हणजे सूर्यास्तापूर्वी जर जेवण ग्रहण करण्याची एक कृती केली, तर वरील अनेक अडचणी आपोआप सुटतात. औषधांची आवश्यकता भासत नाही; म्हणून योग्य वेळी आहार घेऊन रोगमुक्त जीवन जगा !’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (१४.१२.२०२२)
(संपर्कासाठी ई-मेल : [email protected])
‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग
आनंदी जीवनासाठी ‘जेवण, प्राणायाम आणि नामस्मरण’ हीच त्रिसूत्री ! – वैद्य सुविनय दामले
FSSAI Notice : अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी दिशाभूल करणारे दावे : ८ आस्थापनांना नोटिसा
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचे आमीष दाखवून विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक !
गेल्या १२ वर्षांत आरोग्यसेवा लोकांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल यांसाठी महत्त्वपूर्ण कार्य ! – PM Modi
Tukaram Mundhe Action : रुग्णालयातून औषधे खरेदी करण्याची सक्तीची केल्यास कारवाई होणार !