
‘वातावरणातील उष्णतेमध्ये वाढ होऊन आता उन्हाळा चालू झाला आहे. दुपारच्या वेळी किंवा रात्रीसुद्धा गरम होते, तेव्हा काही जण थंडगार लादी वा कडप्पा यांवर बसतात अथवा त्यावर काही न घालता थेट झोपतात. ‘असे केल्याने छान गार वाटेल’, असा विचार असतो; पण असे करणे हे अत्यंत अयोग्य आहे.

आसन न घेता थेट लादी किंवा कडप्प्यावर बसल्याने किंवा झोपल्याने मणके, पाठ, कंबर, मांड्या, पाय इत्यादींमध्ये वेदना होतात.
सौजन्य : वैद्य समीर मुकुंद परांजपे
त्यामुळे कितीही उन्हाळा वाढला, तरी थेट लादीवर बसू अथवा झोपू नये. हा साधा-सोपा उपाय अवश्य करून त्याचा होणारा लाभ अनुभवा आणि संभाव्य त्रास टाळा !’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (१३.२.२०२३)
(संपर्कासाठी ई-मेल : [email protected])
पैसा जिंकला, नाती हरली !
‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग
‘विश्वगुरु भारत’ होण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता !
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !