स्वामी विवेकानंद यांची शिकवण

दोन पैसे हातात घेऊन आणि स्वतःला मोठे समजून एखाद्या भिकार्याला म्हणू नका, ‘अरे भिकार्या, घे दोन पैसे.’ उलटपक्षी तुमच्यासमोर तो गरीब माणूस उभा आहे, याविषयी कृतज्ञता बाळगा; कारण त्याला दान दिल्याने स्वतःचीच उन्नती आणि स्वतःचाच विकास करून घेण्याची संधी तुम्हाला प्राप्त झालेली असते. दानाच्या योगाने घेणारा नव्हे, तर देणाराच धन्य होत असतो.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !