स्वामी विवेकानंद यांची शिकवण

तथाकथित धनिकांवर विश्वास ठेवू नका, जिवंत असण्यापेक्षा ते मेलेलेच अधिक चांगले आहे. तुमच्यापैकी जे नम्र आहेत, जे शांत स्वभावाचे आहेत; पण जे श्रद्धासंपन्न आहेत, त्यांचीच काही आशा आहे. ईश्वरावर श्रद्धा असू द्या.
कुणाकडून साहाय्याची अपेक्षा करू नका. सर्व प्रकारच्या मानवी साहाय्यापेक्षा ईश्वर अनंतपटीने मोठा नाही का ? पवित्र बना, शुद्ध व्हा, प्रभुवर श्रद्धा असू द्या ! त्याच्यावरच सर्वदा अवलंबून रहा, म्हणजे तुम्ही नेहमी उचित मार्गावर रहाल; मग कोणतीही गोष्ट तुमचा विरोध करू शकणार नाही.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !