सनातनच्या साधिका सौ. सुजाता अशोक रेणके यांना ‘मुलतानी’ आणि ‘भैरव’ रागाचे गायन ऐकतांना आलेल्या अनुभूती !
‘भैरव’ रागाचे गायन ऐकतांना परात्पर गुरुदेवांचे दर्शन होणे आणि ‘गायन थांबू नये’, असे वाटणे
‘भैरव’ रागाचे गायन ऐकतांना परात्पर गुरुदेवांचे दर्शन होणे आणि ‘गायन थांबू नये’, असे वाटणे
ईश्वरप्राप्ती करून देणार्या कलांपैकी संगीत ही एक कला आहे. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताला आध्यात्मिक पाया असल्याने संगीतातूनही साधना करून ईश्वरप्राप्ती करता येते.
संगीत आणि गायन यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
पूर्वी माझ्या मनात पुष्कळ विचार यायचे. मला अनेक बौद्धिक प्रश्नही असायचे. गुरुमाऊलीनेच मला या प्रश्नांच्या जाळ्यातून बाहेर काढले.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे काही साधक अभ्यास करण्याच्या दृष्टीने एका शहरातील एका संगीत संमेलनाला गेलो होतो. तेथे आम्हाला ३ कलाकारांचे गायन आणि त्यांना साथ देणार्या २ कलाकारांचे वादन ऐकायला मिळाले. त्या वेळी मला समाजातील कलाकारांमध्ये स्वभावदोष आणि अहं तीव्र स्वरूपात असल्याचे जाणवले
‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार देवतांचे तारक आणि मारक तत्त्व कुठल्या प्रकारच्या नामजपांतून अधिक मिळू शकते’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून हे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत.
गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमात संगीत चिकित्सेद्वारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक रुग्ण-साधकांसाठी उपाय केले.
येथे केवळ ‘अयोग्य गोष्टींचा कसा परिणाम होतो ?’, हे दाखवून देणार्या, म्हणजेच सूक्ष्माच्या संदर्भातील काही वार्ता (सूक्ष्म-वार्ता) देत आहोत.
रामनाथी आश्रमातील पुरोहित साधक यांनी म्हटलेली विष्णुस्तुती यांच्या ध्वनीफिती आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना ऐकवण्यात आल्या. ‘त्याचा त्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, याचा अभ्यास करण्यात आला.
२.१०.२०१७ या दिवशी ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. प्रदीप चिटणीस यांनी विविध रागांचे गायन केले. त्या वेळी वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेले साधक ते राग ऐकायला उपस्थित होते.