सनातन प्रभात’चे नामकरण कधी आणि कसे झाले ?
‘समाजप्रबोधन आणि समाजोन्नती यांसाठी कटीबद्ध असलेल्या ‘सनातन प्रभात’चे नामकरण कधी आणि कसे झाले ?’, याविषयीचा प्रसंग आहे.
‘समाजप्रबोधन आणि समाजोन्नती यांसाठी कटीबद्ध असलेल्या ‘सनातन प्रभात’चे नामकरण कधी आणि कसे झाले ?’, याविषयीचा प्रसंग आहे.
संपादकीय विभागात सेवा करतांना. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून डॉ. दुर्गेश सामंत यांना शिकायला मिळालेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देण्याचा देत आहे.
नवीन स्टँड बनवण्याची प्रक्रिया चालू झाली असती, तर माझा अहंभाव आणखीन वाढला असता आणि माझी साधनेत हानी झाली असती.
भक्त प्रल्हादासाठी श्रीविष्णूने नरसिंह अवतार घेतला होता, तसे ‘हिंदु राष्ट्र’ येण्यासाठी साधना म्हणून प्रयत्नरत असलेल्या साधकांचे रक्षण करण्यासाठी दुर्गादेवीने ‘मारक रूप’ घेतले आहे’,
एखादे विशिष्ट कार्य सिद्धीस जाण्यासाठी त्या विशिष्ट देवतेची शक्ती हवी असल्यास, त्या देवतेच्या त्या विशिष्ट रूपाची उपासना आणि त्या देवतेच्या त्या रूपाचा नामजपही करावा लागतो.
देव आणि आपण, हे एकच नाते खरे असते. या व्यतिरिक्तच्या अन्य नात्यांच्या संदर्भात ‘जितके जन्म, तितके नातेवाईक, असे असते.
एकदा मी काकूंना म्हणाले, ‘‘तुम्ही अंतिम संकलन करतांना कसा विचार करता ?’’ त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘शरणागती ठेऊन प्रार्थना केल्यावर देव आपोआप सुचवतो. आपल्याला काही करावे लागत नाही.’’
परम पूज्य गुरुदेवांनी आम्हा साधकांना सहज आणि सोपे, असे किती तरी आध्यात्मिक स्तरावरील उपाय शिकवले आहेत. केवळ परम पूज्य गुरुदेवांच्या कृपेनेच ‘माझ्या भावाला त्रास देणार्या शक्तीचे वागणे कसे आहे ?’, ते आम्हाला समजू शकले.
‘प्रतिदिन माणसे मरतात. मी मात्र कधीच मरणार नाही’, अशीच सर्वांची धारणा आहे. हेच सर्वांत मोठे आश्चर्य ?