दैवी बालसाधिकांचे साधनेविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन !
‘बालसाधकांच्या सत्संगात सहभागी झालेल्या दैवी बालसाधिकांचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन पुढे दिले आहेत.
‘बालसाधकांच्या सत्संगात सहभागी झालेल्या दैवी बालसाधिकांचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन पुढे दिले आहेत.
‘एका पहाटे गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेने मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरातील स्वच्छतेची सेवा केली. त्यानंतर मी स्वयंसूचना सत्र करत असतांना गुरुदेवांनी..
२ एप्रिल या दिवशी आपण या लेखाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
स्वयंसूचना सत्र करण्याऐवजी केवळ प्रार्थना केली, तर स्वभावदोष घालवता येतील का ?
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संपूर्ण काळामध्ये ‘प्रत्येक क्षणी गुरुदेव माझ्याकडून सेवा करवून घेत होते आणि तेच मला सेवा करण्यासाठी बळ देत होते’, असे मी अनुभवले.
सौ. अपर्णाला शारीरिक सेवा करणे त्या काळात शक्य झाले नाही, तरीही परात्पर गुरुदेवांनी तिचा हात कधी सोडला नाही. ती नामस्मरण करत परात्पर गुरुदेवांच्या अनुसंधानात रहात असे.तिने स्वत:समवेत आमचे नातेवाईक आणि कुटुंबीय यांना साधनापथावर आणले.
‘आध्यात्मिक त्रास होणे’, हा प्रारब्धाचा एक भाग असून प्रारब्धात जसे असेल, तसेच घडत असते, साधनेमुळे साधकांच्या प्रारब्धाची तीव्रता न्यून होऊ लागली की, त्यांच्या आध्यात्मिक त्रासातही हळूहळू घट होऊ लागेल !’
सद्गुरु स्वातीताईंनी रामनगर येथे येऊन साधकांना मार्गदर्शन केल्यानंतर रामनगर येथील ४ साधक रामनाथी आश्रमामध्ये साधना करायला गेले आणि २ साधक काही दिवसांमध्ये साधना करण्याचे नियोजन करत आहेत.
‘सौ. सुप्रिया माथूर या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरातील सेवांचे नियोजन करतात. त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यातून त्यांचे प्रकट होणारे गुण येथे दिले आहेत.
आध्यात्मिक त्रास संतांच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना केल्यावर दूर होतात; पण या तिन्ही त्रासांव्यतिरिक्त फार मोठी व्याधी मानवाला झाली आहे, ती म्हणजे अहंकार !