पुणे पोलिसांची विनाकारण फिरणार्या १ लाख जणांवर कारवाई
नियमभंग करणार्यांना आर्थिक दंडासमवेत शिक्षा म्हणून कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी नेमणूक केल्यास त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
नियमभंग करणार्यांना आर्थिक दंडासमवेत शिक्षा म्हणून कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी नेमणूक केल्यास त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
ब्राह्मण परिवाराच्या वतीने गरजू पुरोहित, कष्टकरी कामगार यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात करण्यात आले.
दळणवळण बंदीच्या काळात केलेल्या नाकाबंदीच्या वेळी पोलिसांनी अडवून १ सहस्र २०० रुपयांचा दंड ठोठावल्याचा राग आल्याने माजी सैनिक भगवान सानप (वय ३५ वर्षे) यांनी वाहतूक पोलिसांना शिरस्त्राणाने मारहाण केली
सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तुटत नसल्याने जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे २८ मे या दिवशी सातारा जिल्ह्यात येत आहेत.
शहरातील दाट वस्ती असणार्या भागांतील सर्व रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. आता अनावश्यक रस्त्यावर फिरणार्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, असा निर्णय सर्व प्रभाग अध्यक्षांच्या बैठकीत घेण्यात आला.
टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फौंडेशन हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांदणी चौक परिसरातील गरीब कुटुंबियांना ज्वारी, गहू, तांदूळ, डाळ, गोडे तेल, साखर, चहा पावडर, मीठ इ. चे वाटप करण्यात आले.
पुणे ते लोणावळा या दरम्यान मार्ग पोलिसांनी त्यांना संशयावरून कह्यात घेतले असता त्यांच्याकडून २७९ कासव, १ सहस्र २०७ इग्वाना आणि २३० फायटर मासे जप्त करण्यात आले आहेत.
गेल्या दळणवळण बंदीमध्ये फेरीवाल्यांची झालेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या वतीने त्यांना प्रत्येकी १ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देण्याची घोषण खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली होती.
सनातन संस्थेचे साधक विलास भिडे (वय ७४ वर्षे) यांचे २६ मे २०२१ या दिवशी तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.