प्रशासन आणि आरोग्य विभागाशी महत्त्वपूर्ण बैठक

सातारा – सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तुटत नसल्याने जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे २८ मे या दिवशी सातारा जिल्ह्यात येत आहेत. त्यांची प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यासह महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखावर गेला असून प्रतिदिन २ सहस्र कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तसेच ३० हून अधिक बाधितांचा मृत्यू होत आहे.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !