आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मागणी

सातारा – गेल्या दळणवळण बंदीमध्ये फेरीवाल्यांची झालेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या वतीने त्यांना प्रत्येकी १ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देण्याची घोषण खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली होती. आता दीड मास उलटूनही त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे त्या साहाय्याचे काय झाले ? असा प्रश्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. ‘सध्या दळणवळण बंदी असल्यामुळे हातावर पोट असणार्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचा विचार करून त्यांना तात्काळ आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !