जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी परप्रांतीय हिंदु कामगारांवर केला गोळीबार : ३ जण घायाळ
काश्मीरमध्ये अद्यापही स्थानिक आणि परप्रांतीय हिंदु सुरक्षित नाहीत, हेच अशा घटनांतून सतत लक्षात येत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
काश्मीरमध्ये अद्यापही स्थानिक आणि परप्रांतीय हिंदु सुरक्षित नाहीत, हेच अशा घटनांतून सतत लक्षात येत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
४ वर्षांपूर्वी विद्वेषी विधाने केल्याचे प्रकरण
एकात्मिक आयुष उपचारपद्धती सेवा पुरवणारे गोवा हे देशातील पहिले केंद्र ! भारताने जगाला सर्वोत्तम उपचारपद्धती दिल्या. त्यामुळे जगात आयुषची विश्वासार्हता वाढली आहे. गोव्यात या उपचारपद्धतींचा स्थानिकांबरोबरच पर्यटकांनाही लाभ होईल.
‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्कार मोदींना देण्यास काँग्रेस, सेवा दल, इंटक या संघटना, तसेच आम आदमी पक्ष आणि युवक क्रांती दलाने विरोध दर्शवला आहे.
एकीकडे अल्-ईसा हे आतंकवादी संघटना धर्माची प्रतिमा मलिन करत असल्याचे विधान करतात, तर दुसरीकडे आतंकवादी संघटनांना धर्म किंवा देश नसतो, असेही म्हणतात ! या परस्परविरोधी वक्तव्यांतून अल्-ईसा यांचा दुटप्पीपणा उघड होतो !
मथुरेच्या राधा राणी मंदिरातही वस्त्रसंहिता !
हरियाणातील हथनीकुंड धरणातून सातत्याने सोडण्यात येणार्या पाण्यामुळे यमुना नदीला पूर आला आहे. १३ जुलैला तर पाण्याने २०८.६६ मीटरची पातळी गाठली होती. यामुळे सर्वोच्च न्यायालयाबाहेरील रस्त्यावर पाणी साचले होते.
‘चंद्रयान-३’ ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटी यांचे प्रतीक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रातही भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चंद्रयान मोहीम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्त्वपूर्ण आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थन करणार्या १६ आमदारांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.
भारतातील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी दुर्दम्य राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता !