शिक्षणक्षेत्रात जिहादचे विष पेरून हिंदूंची भावी पिढी धर्मांतरित करण्‍याचे घातक षड्‍यंत्र !

हिंदूंनो, आपली भावी पिढी हिंदु म्‍हणून रहाण्‍यासाठी आतापासूनच त्‍यांना धर्मशिक्षण द्या !

आस्‍तिकांची निरर्थक भीती !

जर नास्‍तिक जाहीर व्‍यासपिठावर, विविध वृत्तपत्रे, समाजमाध्‍यमे यांमधून स्‍वतःच्‍या नास्‍तिकतेचा डिंगोरा पिटतात, तर आस्‍तिकांनी स्‍वतःची आस्‍तिकता दाखवली, तर बिघडले काय ?

या पृथ्‍वीवर केवळ शूरच राज्‍य करू शकतात !

मी सत्‍य आणि न्‍याय यांच्‍या या लढाईत इस्रायलला पाठिंबा देऊ इच्‍छितो; कारण माझा असा विश्‍वास आहे की, हा लढा इस्रायलच्‍या द्रौपदीचे वस्‍त्रहरण करण्‍यापासून चालू झाला आणि त्‍याचे उत्तर प्रत्‍येक दुःशासनाची मांडी फोडणे, हेच आहे.

राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांचा कारभार प्रशासकांच्‍या हाती !

स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमध्‍ये नगरसेवक हे नागरिकांचे प्रतिनिधीत्‍व करतात; मात्र नगरसेवकच नसल्‍याने नागरिकांनी त्‍यांचे प्रश्‍न आता मांडायचे कुणाकडे ? आणि ते सोडवायचे कसे ? हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनेक प्रभागांमध्‍ये स्‍वच्‍छता, भटकी कुत्री, पाणी, जन्‍म-मृत्‍यूचे दाखले यांसह दैनंदिन समस्‍या आता सोडवण्‍यासाठी किंवा वाचा फोडण्‍यासाठी, आंदोलन करण्‍यासाठी कुणीच नसल्‍याने नागरिक हतबल आहेत !

विनयभंग प्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

उच्‍च न्‍यायालयाचे निकालपत्र अभिनंदनीय आणि स्‍वागतार्ह आहे. तसेच ज्‍या महिला रात्री-अपरात्री नोकरी व्‍यवसायाच्‍या निमित्ताने एकट्या प्रवास करतात, त्‍यांचे धाडस वाढवणारे आणि दिलासा देणारे निकालपत्र आहे.

पाकिस्‍तानमधून अफगाण निर्वासितांची हकालपट्टी आणि भारताने करावयाची कृती !

इस्रायलच्‍या आक्रमणामध्‍ये शेकडो पॅलेस्‍टिनी नागरिकांचा मृत्‍यू होत आहे; पण कोणताही इस्‍लामी देश या पॅलेस्‍टिनी लोकांना आपल्‍या देशात आश्रय देण्‍यास सिद्ध नाही.

खलिस्‍तानच्‍या माध्‍यमातून भारताला उद़्‍ध्‍वस्‍त करू पहाणारा पाकिस्‍तान !

खलिस्‍तानचा विषय अनेक वर्षांपासून देशात चर्चिला जात आहे. पंजाबला भारतापासून तोडण्‍याचा प्रयत्नही वारंवार होत आहे. ‘खलिस्‍तान’ बनवण्‍याच्‍या षड्‌यंत्राला भारत स्‍वतंत्र झाल्‍यापासून प्रारंभ झाला…

भाऊरायाची ओवाळणी !

‘लव्‍ह जिहादच्‍या या भयंकर संभाव्‍य मगरमिठीतून माता-भगिनींची सुटका करणे आणि त्‍यापासून रक्षण करण्‍याचे व्रतच अंगीकारायला हवे ’, हीच खरी हिंदु भगिनींसाठी भाऊबीजेची ओवाळणी ठरू शकते, हे हिंदु भावांनी लक्षात घेतले पाहिजे !

बहीण भावाच्‍या स्नेहबंधाचा दिवस म्‍हणजे भाऊबीज !

१५ नोव्‍हेंबर या दिवशी असलेल्‍या ‘भाऊबिजे’च्‍या निमित्ताने !

दिवाळीचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्‍य आणि कला या दृष्‍टीकोनातून महत्त्व !

सणांच्‍या व्‍यवस्‍थापनात सतत परमेश्‍वराचे स्‍मरण, कीर्तन, जप, पूजा, आराधना आणि सेवा या योगे मनात सात्त्विक भाव जागृत ठेवावा, यांवर भर दिला आहे. ‘धर्मो रक्षति रक्षित:’, म्‍हणजे धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्‍हणजेच ईश्‍वर रक्षण करतो. ही आपली प्राचीन धारणा आहे.