
नाशिक – ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होणार आहे, अशी घोषणा साहित्य संमेलन महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात केली. २ ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत हे संमेलन होण्याची शक्यता आहे.
संमेलनामध्ये करण्यात आलेल्या ठरावावर कृती होत आहे ना ? हे पहाण्याचे काम शासनाचे ! – कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठी साहित्य महामंडळ
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणारे ठराव बासनात गुंडाळले जात नाहीत. त्यांचे वर्गीकरण करून विषयानुसार ते राज्य किंवा केंद्र शासन यांच्याकडे पाठवले जातात. भारत शासनाकडे पाठवतांना त्यांचे इंग्रजीत भाषांतर करून पाठवले जाते. या ठरावांचा पाठपुरावा करण्याविषयी महामंडळाला सांगितले जाते. त्यासाठी मुंबईत यावे लागत असल्याने पैसे लागतात. त्यामुळे शासनाने स्वत: याकडे लक्ष घालावे.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan