‘स्वामी विवेकानंद ट्रस्ट’च्या माध्यमातून देण्यात आलेल्या राख्या सैनिकांचे मानसिक बळ वाढवतील ! – बंडू कात्रे, सुभेदार मेजर
केवळ युद्धाच्या वेळी नव्हे, तर अहोरात्र देश संरक्षणासाठी कार्यरत असणार्या सैनिकांचे स्मरण ठेवून माता-भगिनींनी ‘स्वामी विवेकानंद ट्रस्ट’च्या माध्यमातून पाठवलेल्या राख्यांमुळे सैनिकांचे मनोधैर्य नक्कीच वाढणार आहे, असे मनोगत सुभेदार मेजर बंडू कात्रे यांनी व्यक्त केले.