श्री रामदासनवमीच्या निमित्ताने ग्रंथ दिंडी आणि पालखी सोहळा !
ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि दासबोध मंडळ यांच्या वतीने ५ मार्चला श्री रामदासनवमीच्या निमित्ताने ग्रंथ दिंडी अन् पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि दासबोध मंडळ यांच्या वतीने ५ मार्चला श्री रामदासनवमीच्या निमित्ताने ग्रंथ दिंडी अन् पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पू. भिडेगुरुजी यांना लवकरात लवकर सुरक्षा पुरवण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आले.
वर्ष २०२४-२५ चा नवीन अर्थसंकल्प महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी ५ मार्चला घोषित केला. नागरिकांकडून थेट सूचना मागवून त्याचा अंतर्भाव केलेला, कोणतीही करवाढ नसलेला १ सहस्र २६१ कोटी रुपये जमेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
येत्या २ महिन्यांत होणार्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि बेळगाव प्रशासनाने आंतरराज्य अन् आंतरजिल्हा सीमा चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय समन्वयक बैठकीत घेतला आहे.
मराठा समाजाच्या वतीने २८ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी तरुण मंडळ हॉल या ठिकाणी मराठा आरक्षण याविषयी चर्चा आणि बैठक आयोजित करण्यात आली होती.
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा योजना चालू करण्यासंदर्भात तज्ञांची समिती नेमून १ मासात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.
मूर्तीची स्थिती गंभीर असून त्यासाठी आता पहाणी होऊन जो अहवाल येईल, तो मूर्तीची सत्यस्थिती सांगणारा असावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी पत्रकारांशी बोलतांना केली आहे.
नूतन अध्यक्ष श्री. वैभव काळू पुजारी म्हणाले, ‘‘दत्त देव संस्थानाच्या माध्यमातून यात्रेकरू आणि भाविक यांना विविध, तसेच आधुनिक सेवा-सुविधा पुरवून विकासासाठी प्रयत्न करू.
इचलकरंजी शहरातील ‘इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड ग्यामा एन्टरप्रायझेस’ या आस्थापनाकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले, तसेच रक्त आणि मांसमिश्रित सांडपाणी विनाप्रक्रिया ओढ्यात सोडले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपचे उपाध्यक्ष शैलेश पाटील यांच्या पुढाकारातून २० आणि २१ फेब्रुवारीला शाहूपुरी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.