पाकच्या गावांमध्ये विनामूल्य शिधा वाटपात होत आहे जनतेची फसवणूक ! – गावकर्यांचा आरोप
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकमध्ये लोकांची अशीच फसवणूक होत राहिली, तर ते उद्रेक केल्याविना रहाणार नाहीत !
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकमध्ये लोकांची अशीच फसवणूक होत राहिली, तर ते उद्रेक केल्याविना रहाणार नाहीत !
पाकिस्तानच्या प्रसिद्ध महिला पत्रकार आरजू काझमी त्यांनी टीकाकारांना फटकारले !
वर्ष २०१७ ते २०२२ या काळात भारताने कराराविषयी ५ बैठका घेतल्या होत्या. त्यात पाकने कधीच भारताची सूत्रे स्वीकारली नाही. त्यामुळेच भारताने पाकला नोटीस बजावली होती.
टोकियो येथील ‘डेबू चैन’ नावाच्या एका उपाहारगृहामध्ये अन्नपदार्थ ग्रहण करतांना ग्राहकांना भ्रमणभाष पहाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमामुळे उपाहारगृहाच्या मालकाचे कौतुक होत आहे.
ओआयसीचे निवेदन म्हणजे धर्मांध मानसिकतेचा नमूना ! – भारताने फटकारले
कुठे रामायणाशी निगडीत स्थळांचा विकास करणारा श्रीलंका, तर कुठे श्रीरामाला काल्पनिक ठरवून रामसेतू तोडायला निघालेले हिंदुद्वेषी तत्कालीन काँग्रेस सरकार !
‘टि्वटर’ची धुरा संभाळणारे उद्योगपती इलॉन मस्क यांनी टि्वटरचे चिन्ह (लोगो) पालटले. त्यांनी निळ्या चिमणीच्या चित्राऐवजी आता कुत्र्याचे चित्र चिन्ह प्रसारित केले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील संसदेत हा प्रस्ताव संमत करण्यावर पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी आक्षेप घेतला आहे. ‘शारदा वाचवा समिती’चे प्रमुख रवींद्र पंडिता यांनी बासित यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
भारतात रहाणार्या पाकप्रेमी मुसलमानांना याविषयी काय म्हणायचे आहे ? भारतातील पाकप्रेमी त्यांच्या पाकमधील धर्मबांधवांच्या साहाय्यासाठी पाकमध्ये गेल्यास पाकमधील समस्या सुटतील आणि त्याहून अधिक भारताचीही समस्या सुटेल !