रेल्वे मंत्रालयाकडून १९ अकार्यक्षम अधिकारी बडतर्फ !

भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वांत मोठी कारवाई
रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांचे शिस्तीकडे अधिक गांभीर्याने लक्ष

‘हवेतल्या’ गोष्टी !

सरकारी बाबूंची अशी पराकोटीची असंवेदनशीलता, म्हणजे लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. अशांवर जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद होऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत असे प्रकार आणि अशा ‘हवेतल्या’ गोष्टी थांबणार नाहीत, हेच खरे !

भावी पतीचा गुन्हा समजल्यावर महिला उपनिरीक्षकाकडून त्याला अटक

जुनमोनी राभा यांना त्यांच्या होणार्‍या पतीने केलेल्या गुन्ह्यांची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याला अटक करून कारागृहात टाकले. त्यामुळे राभा यांचे कौतुक केले जात आहे. फसवणुकीच्या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

रत्नागिरीत आंबा व्यावसायिकांची जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे मागणी

काही बागायतदारांचे रातोरात १० ते ३० ‘क्रेट’ आंबा चोरी झालेले आहेत. बहुतांशी हापूस आंबा खरेदी विक्री केंद्रे ही अनधिकृत आहेत. या केंद्रांनी कृषी खात्यांकडून किंवा अन्य संबंधित खात्यांकडून परवानाही घेतलेला नसतो.

ज्ञानवापी मशीद उद्ध्वस्त करून तेथे भगवान शिवाच्या पूर्ण परिवाराचे मंदिर बांधले जाईल ! – भाजपचे माजी आमदार संगीत सोम

संगीत सोम म्हणाले मुसलमान आक्रमकांनी मंदिरे पाडून मशिदी उभ्या केल्या आहेत, त्या परत घेण्याची वेळ आता आली आहे.

(म्हणे) ‘जोराच्या वार्‍यामुळे पूल कोसळला !’

जनहिताच्या कामांना विलंब करणार्‍यांना सरकारने कठोर शिक्षा केली पाहिजे आणि त्यासाठी लागणारा अतिरिक्त खर्चही त्यांच्याकडूनच वसूल केला पाहिजे !

नागपूर येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आय.आय.एम्. संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन !

मिहान येथे आय.आय.एम्. संस्थेची भव्य इमारत उभारण्यात आली आहे. ८ मे या दिवशी या इमारतीचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

कोल्हापूर खंडपीठासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक चर्चा !

‘मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करावे यासाठी शासन सकारात्मक आहे’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत सांगितले होते.

केंद्र सरकार देशद्रोह कायद्याचा फेरविचार करणार !

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशद्रोहाच्या भारतीय दंड संहितेच्या कलम ‘१२४ अ’च्या वैधतेची तपासणी आणि पुनर्विचार केला जाईल.

मदुराई (तमिळनाडू) येथील ‘पट्टीना प्रवेशम्’ पालखी यात्रेला अनुमती !

‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा होय. मानवाधिकारांचे कारण देत याला अनुमती नाकारण्यात आली होती.