देवगड (सिंधुदुर्ग) : कुवळे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामात भ्रष्टाचार !
ग्रामस्थांना उपोषण करण्यास भाग पाडणारे प्रशासन !
ग्रामस्थांना उपोषण करण्यास भाग पाडणारे प्रशासन !
सुरक्षित आणि भयमुक्त शेती हा शेतकर्यांचा अधिकार आहे. माकडे आणि वानरे यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. हानीभरपाई आकस्मित गोष्टीसाठी दिली जाते; मात्र माकडांचा त्रास हा आकस्मित नसून कायमस्वरूपी आहे.
पत्रकार परिषदेत साधू-संतांनी सांगितले की, सरकारकडून या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले, तर ते हिंदूंच्या भावनांच्या विरोधात समजले जाईल आणि यामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होईल.
अशी चेतावणी का द्यावी लागते ?
निसर्गाने समृद्ध असलेल्या वेताळ टेकडीचा विकासाच्या नावाखाली र्हास करून बालभारती ते पौड फाटा असा जो रस्ता होणार आहे त्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असून असे प्रकल्प शासनाने राबवू नयेत, अशी विनंती मनसे कार्यकर्त्यांनी उपोषणाच्या वेळी केली.
‘सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकार्याचे रिक्त पद आणि अन्य समस्या यांविषयी येथील ग्रामस्थांनी चालू केलेले दीर्घकालीन उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर तूर्तास स्थगित केले आहे.’
सैन्यातून वर्ष २०१० पासून बेपत्ता झालेले सैनिक रवींद्र भागवत पाटील यांचा शोध घेऊन त्याला सोपवावे, अशी मागणी हरवलेल्या सैनिकाचे माता-पिता यांनी केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे.
केर, मोर्ले परिसरात हत्तींची समस्या जटील झाली आहे. येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हत्तींना हटवणे, तसेच अन्य मागण्यांविषयी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत.
गोरक्षण केंद्राची जागा बळकावण्यासाठी गोप्रेमींच्या महाराष्ट्रात करण्यात येणारी दडपशाही संतापजनक !
इंद्रायणी नदीचे संवर्धन आणि पात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी, तसेच ते करणार्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरासमोर महाद्वारात साखळी उपोषण चालू केले आहे.