हिंदु धर्माचे महत्त्व आणि अद्वितीयत्व समजावून सांगणारे सनातनचे ‘राष्ट्र आणि धर्म’ विषयीचे ग्रंथ !

सध्या निधर्मी शासन, हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे आदींनी धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्याविषयी अपसमज पसरवले आहेत. मनुष्य, समाज आणि हिंदु राष्ट्र यांच्या संदर्भातील धर्माचे महत्त्व सांगून; तसेच सण, उत्सव, व्रते आणि परंपरा यांमागील शास्त्र सांगून हिंदु धर्म अन् राष्ट्र यांचे माहात्म्य वाढवणारे ग्रंथ !

अपराजितापूजन

ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.

विजयादशमी

विजयादशमी म्हणजेच दसरा ! या दिवशी श्री दुर्गादेवीने महिषासुराशी चाललेले ९ दिवसांचे युद्ध संपवून त्याचा वध केला. याच दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून विजय प्राप्त केला.

आज भरणे (खेड) येथे श्री काळकाईदेवीला शासकीय मानवंदना !

रत्नागिरी जिल्ह्याची कुलस्वामीनी म्हणून ओळख असलेल्या भरणे येथील श्री काळकाईदेवीला नवरात्रौत्सव आणि शिमगा उत्सवामध्ये शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे.

सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांवर गुन्हे नोंदवून त्यांना अटक करा !

‘हेट स्पीच’ विरोधात सरकारने स्वतःच दखल घेऊन FIR दाखल केली पाहिजे, असे करण्यात जर विलंब केला जात असेल, तर त्याला मा. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणे मानले जाईल.

हिंदूंची धर्मशिक्षणाची आवश्यकता कोण पूर्ण करणार ?

‘मुसलमान किंवा ख्रिस्ती पंथियांना लहानपणापासून त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये धर्मशिक्षण दिले जाते आणि ते संघटित असल्याने त्यांच्या प्रार्थनास्थळांना राजकारणी बहुसंख्य हिंदूंच्या करांतून जमा झालेले पैसे देतात.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वर्ष २०२२ मधील दसर्‍याच्या दिवशी झालेल्या यज्ञाच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती

यज्ञात अत्तराची आहुती दिल्यानंतर त्याचा सुगंध माझ्या अनाहतचक्रात जाऊन माझ्या देहाची शुद्धी झाली’,असे मला जाणवले.

महिषासुरमर्दिनी स्तोत्र ऐकतांना ‘जगभरातील लोक हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्याशी अंतरात्म्यातून जोडलेले आहेत’, असे वाटणे

अनादी काळापासून मनुष्य हिंदु धर्माचाच अंश असल्याने त्या धर्माच्या संस्कृतीकडे मनुष्याची आंतरिक ओढ असणे स्वाभाविकच वाटते.

वाराणसी आश्रमात झालेल्या ‘श्री वाराहीदेवी यज्ञा’च्या वेळी तेथील साधिकांना आलेल्या अनुभूती !

यज्ञाच्या ३ दिवस आधी मला शारीरिक अस्वास्थ्य जाणवत होते; परंतु यज्ञ झाल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून मला काहीच त्रास जाणवला नाही.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतील भक्तीसत्संग ऐकल्यावर चेन्नई येथील सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना आलेल्या अनुभूती !

अकस्मात् एक लहान मुलगी येऊन माझ्या मांडीवर काही क्षण बसली. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला अन् माझी भावजागृती झाली.