श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतील भक्तीसत्संग ऐकल्यावर चेन्नई येथील सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना आलेल्या अनुभूती !

अकस्मात् एक लहान मुलगी येऊन माझ्या मांडीवर काही क्षण बसली. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला अन् माझी भावजागृती झाली.

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करू ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यहुदी स्वत:च्या अस्तित्वासाठी लढा देत आहेत. तीच वेळ हिंदूवर आली, तर काय होईल? म्हणून जातीपातीत विभागले न जाता हिंदूंनी आता तरी एक व्हावे.

मंदिरमुक्ती खटल्यांविषयी आलेले अनुभव आणि ईश्वराची अनुभवलेली कृपा !

न्यायालयीन कार्य करणारे हे जे लोक आहेत, ते आज स्वतःला सुशिक्षित समजतात. वास्तविक त्यांनाही आपल्या देशाचा खरा इतिहास ठाऊक नसावा, ही खेदाची गोष्ट आहे.

नवदुर्गेची ९ रूपे आणि त्यांची दैवी वैशिष्ट्ये !

‘नवरात्रीतील ‘नऊ’ या शब्दाला शक्ती उपासनेत फार महत्त्व आहे. ‘९’ हा अंक शक्तीचे स्वरूप आहे. नवरात्रीच्या या ९ दिवसांत आदिशक्ती म्हणजेच दुर्गेच्या नवदुर्गांची उपासना केली जाते. या नवदुर्गांच्या रूपांची थोडक्यात माहिती येथे देत आहोत.

Parva : ‘महाभारत हा इतिहास आहे कि पौराणिक कथा’ या विषयावर ‘पर्व’ हा आगामी चित्रपट टाकणार प्रकाश !

भारताच्या वास्तविक इतिहासाचे पुनर्लेखन अत्यावश्यक आहे. निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी उचललेले हे पाऊल अभिनंदनीयच आहे !

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या काही देवींची माहिती आणि त्यांचा इतिहास

नवरात्रात ज्या देवीची पूजा करण्यात येते, ती देवीही मानवाला उत्कृष्ट वाटणार्‍या गुणांनी मंडित आणि सुशोभित असते.

नवरात्रोत्सवात देवतांचे विडंबन रोखण्यासाठी सार्वजनिक मंडळांना सूचना द्यावी !

दांडियामध्ये हिंदु धर्मियांचे देवीदेवता, संत, राष्ट्रपुरुष किंवा सैनिक यांची वेशभूषा करून दांडिया खेळला जातो. त्यामुळे विडंबन होऊन हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात.

माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान आम्ही जन्मोजन्मी विसरू शकत नाही ! – सौरभ कर्डे, शिवचरित्र व्याख्याते

यवनांचे सैन्य हिंदूंच्या घराघरांत शिरून स्त्रियांना पळवून नेत होते, त्यांची विटंबना करत होते. हे सगळे बघितल्यानंतर माँसाहेब जिजाऊंनी नवरात्र बसवली.

विश्वजननी जगदंबा आणि नवरात्रीचे वैशिष्ट्य !

कुलदेवतेच्या मूर्तीला देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, आपल्या घरादारावर देवीची कृपा छत्र असावे. या हेतूने नवरात्रीची पूजा केली जाते.

आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये, हा देश हिंदूंचा आहे आणि राहील ! – Himanta Biswa Sarma

मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, आम्ही हिंदू ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा (‘संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे’ याचा) विचार करतो. हा सिद्धांत आम्हीच जगाला दिला.