आपत्काळातील हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘२३ जुलै या दिवशी झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमामध्ये ‘आपत्काळातील हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना !’ यांविषयी  मार्गदर्शन करण्यात आले होते. ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी लेख स्वरूपात तो येथे प्रसिद्ध करत आहोत.

सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?

११ जुलै २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारतीय संस्कृती’ हा सर्वोत्तम शिक्षणाचा भक्कम आधार असणे, मानवी जीवनाच्या बंधनांपासून मुक्ती मिळवण्यासाठीचे शिक्षण हवे आणि आधुनिक मान्यता आणि दोष यांविषयीची माहिती वाचली. आज त्यापुढील लेख पाहूया.   

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमेला उपस्थित जिज्ञासूंचे निवडक अभिप्राय

सध्याच्या काळात नामजप हीच मोठी साधना आहे. सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी हा वाईट काळ (आपत्काळ) कसा निभावायचा ? ते सांगितले. खरोखरच आतापासून कृती (साधना) करणार.

एकमेवाद्वितीय तीर्थक्षेत्र असलेला भूवैकुंठातील सनातनचा रामनाथी आश्रम !

कलियुगात धर्मग्लानीच्या काळातही आश्रमाची सात्त्विकता पूर्णपणे टिकून आहे सर्व हिंदूंना या क्षेत्राची ओळख व्हावी या हेतूने हे लेखरूपी कृतज्ञतापुष्प श्रीगुरुचरणी अर्पण करते.

साधिकेने श्रीकृष्णचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

हे श्रीकृष्णा, जन्माला येण्यापूर्वी आणि जन्माला आल्यानंतर आयुष्यातला प्रत्येक क्षण-नि-क्षण तू माझ्या समवेत होतास, आहेस आणि असणार आहेस; म्हणून तुझ्या चरणी ‘कृतज्ञ’ आहे रे !

साधकांना स्वतःत अडकू न देता तत्त्वनिष्ठ करणारे विश्वव्यापी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि शिष्य म्हणून साधकांनी करावयाचे कर्तव्य !

समाजाकडून साधना करवून घेण्यासाठी झटणे, हेच सनातनच्या साधकांचे ‘शिष्य’ म्हणून असलेले कर्तव्य !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शेषनागाच्या फुंकरीतून निर्माण झालेल्या ‘मणिकर्ण तप्तकुंड’ (जिल्हा कुलु) या स्थानाला दिलेली भेट !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा देवभूमी हिमाचल प्रदेश येथील दैवी दौर्‍याचा वृत्तांत !