रत्नागिरीच्या सागरी सीमेत घुसखोरी करून मासेमारी करणार्या कर्नाटकातील अती वेगवान नौकेकडून १६ लाख रुपयांचा दंड वसूल
नौकेवर २ लाख ६१ सहस्र रुपयांची मासळी होती. नौका मालकाला १६ लाख १० सहस्र रुपयांचा दंड आकारला आहे.
नौकेवर २ लाख ६१ सहस्र रुपयांची मासळी होती. नौका मालकाला १६ लाख १० सहस्र रुपयांचा दंड आकारला आहे.
काँग्रेस सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यावरून त्यांचा राजकीय छळ केला जात आहे, असा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एच्.डी. कुमारस्वामी यांनी केला आहे.
या नियमाचे उल्लंघन करणार्यांना ६ मास कारावास किंवा ५ सहस्र रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
चर्चमध्ये जाऊन हिंदूंनी असे काही केले असते, तर राज्यभर काँग्रेस आणि त्यांचे पाठीराखे पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावाले यांनी गदारोळ केला असता !
विनातिकीट प्रवास करणार्या ४ सहस्र ४३८ प्रवाशांवर १६ ऑक्टोबर या दिवशी मध्य रेल्वेने कारवाई केली. त्यांच्याकडून १६ लाख ८५ सहस्र रुपये दंड वसूल केला आहे.
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही रेल्वेतून अनधिकृत प्रवास केला जाणे म्हणजे सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम होय !
स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याच्या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने तिच्या वडिलांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासह १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची असतांना ही घटना घडली होती.
अनेक वेळा अनधिकृत दलालांवर कारवाई होऊनही हे प्रकार का थांबत नाहीत, याचा प्रशासनाने शोध घ्यावा ! पकडलेले दलाल दंड भरून सुटका झाल्यानंतर पुन्हा तोच प्रकार करत असावेत. यामुळे त्यांना धाक बसेल अशी शिक्षा केली पाहिजे !
ठाणे रेल्वेस्थानकात ९ ऑक्टोबर या दिवशी ३ सहस्र ९२ प्रवासी विनातिकीट आढळले. त्यांच्याकडून ८ लाख ६६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमेत १२० तिकीट तपासनीस, रेल्वे सुरक्षा दलाचे ३० जवान असा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
देहली उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! न्यायालयाने अशाच प्रकारच्या आणि याहून अधिक कठोर शिक्षा उद्दाम पोलिसांना केल्यास त्यांच्या थोडातरी पालट होईल, अशी अपेक्षा !