मुलगी, बहीण, सून यांनाही न सोडणार्या धर्मांधांचा कांगावा जाणा !
मुलींमुळे कितीही मोठ्या व्यक्तीचा पाय घसरतो. विश्वामित्रासारख्यांचाही पाय घसरू शकतो. कारागृहात असलेले बाबा लोक मुलींच्याच प्रकरणात अडकले आहेत, असे विधान अजमेर दर्ग्याच्या सेवेकर्यांच्या संघटनेचे सचिव सरवर चिश्ती यांनी केले आहे.