असे संपूर्ण देशात करायला हवे !

फलक प्रसिद्धीकरता

उत्तराखंडमधील ५ सहस्र एकरहून अधिक भूमी ‘लँड जिहाद’द्वारे बळकावण्यात आली होती. ती सर्व भूमी सरकारने मुक्त केली आहे, अशी माहिती उत्तराखंडमधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली.

अधिक वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/750681.html