रत्नागिरी जिल्ह्यातील पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भावभेट !

रत्नागिरी जिल्ह्यातील पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भावभेट !

पू. बांद्रे महाराज यांच्या मनात सनातन संस्थेविषयी विशेष स्नेह निर्माण झाला होता. ते आणि त्यांचे भाऊ श्री. शिवराम बांद्रे सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते, त्या वेळी त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी त्यांच्यामध्ये झालेला भावसंवाद क्रमशः देत आहोत.

‘रामनाथी आश्रम आनंदी रहावा’, हाच तुला (सौ. प्रियांका राजहंस यांना) असे ध्यास !

‘रामनाथी आश्रम आनंदी रहावा’, हाच तुला (सौ. प्रियांका राजहंस यांना) असे ध्यास !

माझी प्रियांका, माझी प्रियांका घेते साधकांच्या साधनेचे दायित्व, आहे तुझ्यात प्रेमभाव अन् इतरांचा विचार तत्त्वनिष्ठ राहून सांगतेस तू साधकांच्या चुका.

पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या नूतन मराठी ग्रंथाचे प्रकाशन !

पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या नूतन मराठी ग्रंथाचे प्रकाशन !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे ज्येष्ठ बंधू तथा सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांच्या ८६ व्या वाढदिवसाचा कार्यक्रम आणि त्यांनी लिहिलेल्या ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या नूतन मराठी ग्रंथाचे प्रकाशन चैतन्यमय वातावरणामध्ये झाले.

स्वयंपाक बनवण्याची सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण करणार्‍या रामनाथी आश्रमातील श्रीमती मंगला पुराणिक (वय ६९ वर्षे) !

स्वयंपाक बनवण्याची सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण करणार्‍या रामनाथी आश्रमातील श्रीमती मंगला पुराणिक (वय ६९ वर्षे) !

श्रीमती मंगला श्रीराम पुराणिककाकू रामनाथी आश्रमातील संत आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासाठी स्वयंपाक बनवण्याची सेवा करतात. काकूंचे वय ६९ वर्षे आहे; पण काकूंच्या कृतीतून ते लक्षात येत नाही.

वरवर सेवा केल्याने होणारी साधनेची हानी टाळण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्‍या साधकांकडून संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी करवून घेतलेले प्रयत्न !

वरवर सेवा केल्याने होणारी साधनेची हानी टाळण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्‍या साधकांकडून संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी करवून घेतलेले प्रयत्न !

प्रत्येक टप्प्यावर परिपूर्ण सेवा केल्यास फलनिष्पत्ती वाढून आध्यात्मिक उन्नती जलद होईल !

आध्यात्मिक पातळी न्यून झालेल्या साधकांनो, ‘निराश न होता आपण साधनेत कुठे न्यून पडलो ?’, याचा तत्त्वनिष्ठतेने अभ्यास करा आणि इतरांचे साहाय्य घेऊन साधनेचे नेमकेपणाने प्रयत्न करा !

आध्यात्मिक पातळी न्यून झालेल्या साधकांनो, ‘निराश न होता आपण साधनेत कुठे न्यून पडलो ?’, याचा तत्त्वनिष्ठतेने अभ्यास करा आणि इतरांचे साहाय्य घेऊन साधनेचे नेमकेपणाने प्रयत्न करा !

अध्यात्मात तळमळीला ८० टक्के महत्त्व असल्याने साधनेचे प्रयत्न तळमळीने अन् चिकाटीने करावेत. माझी आध्यात्मिक पातळी वाढली नाही’, या नकारात्मक विचारांत न अडकता सकारात्मक राहून तळमळीने प्रयत्न करण्यातील आनंद घ्या !’

साधकांनो, स्वतःची तुलना ६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकांशी करून निराश होण्यापेक्षा त्या साधकांकडून शिकण्याचा प्रयत्न करा !

साधकांनो, स्वतःची तुलना ६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकांशी करून निराश होण्यापेक्षा त्या साधकांकडून शिकण्याचा प्रयत्न करा !

‘कार्य नव्हे, तर साधकांनी केलेले साधनेचे प्रयत्न त्यांच्या प्रगतीसाठी साहाय्यक ठरतात’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले आहे. स्वतःची तुलना इतरांशी करून दुःखी होण्याऐवजी ‘आध्यात्मिक प्रगती झालेल्या साधकांमध्ये कोणते गुण आहेत ? हे समजून घ्या.

साधकांनो, ‘स्वतःची आध्यात्मिक पातळी वाढावी’, हीसुद्धा स्वेच्छाच असल्याने त्या विचारांत न अडकता ‘भाव’ आणि ‘तळमळ’ वाढवून साधनेतील आनंद घ्या !

साधकांनो, ‘स्वतःची आध्यात्मिक पातळी वाढावी’, हीसुद्धा स्वेच्छाच असल्याने त्या विचारांत न अडकता ‘भाव’ आणि ‘तळमळ’ वाढवून साधनेतील आनंद घ्या !

‘माझी पातळी ६० टक्के व्हायला पाहिजे’, ही स्वेच्छा न्यून झाल्यावरच ‘देव ६० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत नेतो’, याचा अनुभव बर्‍याच साधकांनी घेतलेला आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटायला सूक्ष्मातून रामनाथी आश्रमात गेल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटायला सूक्ष्मातून रामनाथी आश्रमात गेल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

साधिका सूक्ष्मातून लहान मुलीप्रमाणे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या चरणांशी बसणे, त्यांनी साधिकेला उचलून मांडीवर घेणे, साधिकेचा भाव जागृत होणे.

साधकांनो, ‘भगवंताने घेतलेल्या साधनेच्या प्रत्येक कसोटीत उत्तीर्ण होणे’, हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे’, हे लक्षात घ्या !

साधकांनो, ‘भगवंताने घेतलेल्या साधनेच्या प्रत्येक कसोटीत उत्तीर्ण होणे’, हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे’, हे लक्षात घ्या !

६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठणे आपल्या हातात नाही; मात्र प्रतिदिन निरपेक्षपणे आणि सातत्याने साधनेचे प्रयत्न करणे हे मात्र आपल्या हातात आहे. त्यामुळे तळमळीने प्रयत्न केल्यास गुरुकृपेने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठता येईल, यात शंका नाही !’