एक निर्विवाद सत्य !
एका बाजूला पाकिस्तान, दुसर्या बाजूला बांगलादेश, खाली हिंदी महासागर, वर चीन, देशाच्या आत असंख्य गद्दार (देशद्रोही), हे लक्षात घेता आम्हा हिंदूंना आश्रय देण्यासाठी दुसरा कोणताही देश नाही, हे उघड सत्य आहे.
एका बाजूला पाकिस्तान, दुसर्या बाजूला बांगलादेश, खाली हिंदी महासागर, वर चीन, देशाच्या आत असंख्य गद्दार (देशद्रोही), हे लक्षात घेता आम्हा हिंदूंना आश्रय देण्यासाठी दुसरा कोणताही देश नाही, हे उघड सत्य आहे.
आंध्रप्रदेशात सातत्याने हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य केले जात असतांना राज्यातील ख्रिस्ती मुख्यमंत्री असलेल्या वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकारकडून कारवाई होतांना दिसत नाही, याविषयी स्वतःला कायदाप्रेमी, राज्यघटनेचे रक्षक म्हणवून घेणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
इस्लामी धर्मांधांच्या हिंसाचाराचे खापर हिंदूंवर फोडण्याची एकही संधी न सोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड !
हिंदु धर्म आणि हिंदुत्वावरील आक्रमणे थोपवायची असतील, तर हिंदू जागृत झाले पाहिजेत. आता हिंदू जागृत झाला, तरच धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होईल. हिंदु धर्मावरील आक्रमणे परतवून लावण्यासाठी हिंदूंनी शक्तीची उपासना करावी.
हिंदू रस्त्यावर उतरले की, सर्वांना त्रास होतो आणि मुख्यत्वे साम्यवाद्यांना त्रास होतो. देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आणि कलम ३७० हटवल्यानंतर शाहीनबागमध्ये मुसलमान १०० दिवसांहून अधिक काळ बसून राहिले, तेव्हा न्यायालयाला हे चुकीचे होत आहे, असे वाटले नाही का ?
बांगलादेशातील राजशाही जिल्ह्यातील सपुरा भागातील एका प्राचीन हिंदु मठावर स्थानिक धर्मांधांनी अतिक्रमण करून ते कह्यात घेतले आहे. या ३०० वर्षे जुन्या मठावर नाझिमुल इस्लाम नावाच्या स्थानिक नेत्याने अतिक्रमण केले.
सांगली महापालिका क्षेत्रात अन्य ठिकाणीही अशा प्रकारे धर्मांधांकडून हिंदूंच्या जागा, मंदिरे यांवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याकडेही महापालिका प्रशासनाने लक्ष घालणे आणि तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे, असे आवाहन श्री. नितीन शिंदे यांनी या प्रसंगी केले.
हिंदु युवतींनी धर्माचरण करून सुसंस्कारित होणे, हाच लव्ह जिहादपासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे !
विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना मध्येच ‘ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभु यांनी २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा सणानिमित्त शहरात फेरी निघते, त्या वेळी कोरोनाच्या दृष्टीने लोकांना काही त्रास होणार नाही का ?’ असा प्रश्न उपस्थित केला.
सातत्याने आक्षेपार्ह विधाने करणार्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा करून समाजातील शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !