सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर त्‍यांनी मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे ! – परमहंस डॉ. अवधेशपुरी महाराज, ‘स्‍वस्‍तिक पीठा’चे पीठाधीश्‍वर, उज्‍जैन

हिंदु जनजागृती समितीने ‘सरकार अधिग्रहित मंदिरात भेदभाव का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ आयोजित केलेला विशेष संवाद !

दंगली रोखण्यासाठी जनता आणि शासन यांनी दंगलखोरांविषयी ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अवलंबणे अपरिहार्य !

भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्कळ जुना आहे. हा संपूर्ण इतिहास कुणी लिहून काढतो म्हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत.

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष जाणा !

बाडमेर (राजस्थान) येथील जिल्हाधिकारी लोकबंधू यांनी जिल्ह्यात होळीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू केला आहे. यात म्हटले आहे, ‘अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, अशा प्रकारे कुणीही होळी खेळू नये आणि रंग उडवू नये.’

बाडमेर (राजस्थान) में होली के कारण धारा १४४ लागू ! अन्य धर्मियों की भावनाओं को ठेस न पहुचाने का आदेश !

हिन्दुओं की धार्मिक भावनाओं की रक्षा कौन करेगा ?

श्री अय्यप्पा स्वामींचा अवमान करणार्‍या नास्तिकतावादी नेत्याची जमावाकडून धुलाई !

बैरी नरेश सातत्याने हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह विधाने करत असल्यामुळे त्याच्या विरोधात लोकांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यामुळे याअधीही त्याला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

कश्मीर में जिहादी आतंकियों ने कश्मीरी हिन्दू संजय शर्मा की हत्या की !

हिन्दुओं की रक्षा के लिए हिन्दू राष्ट्र चाहिए !

हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी हिंदु राष्ट्रच हवे ! 

पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे जिहादी आतंकवाद्यांनी संजय शर्मा (वय ४० वर्षे) या काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली. शर्मा हे बँक कर्मचारी होते.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

भारतात मुसलमानेतरांचे अस्तित्व शेष रहाण्यासाठी हिंदूंना संप्रदाय आणि सीमा विसरून एकजूट व्हावेच लागेल !

भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्कळ जुना आहे. हा सारा इतिहास कुणी लिहून काढतो म्हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. भारतात हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये काही ना काही कारणास्तव अनेक वेळा धार्मिक दंगली होत असतात. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत.

उदयपूर (राजस्थान) येथे भगवान परशुरामाच्या मूर्तीची तोडफोड !

हिंदूंनो, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदु धर्मावर आघात करणार्‍या आरोपींवर कदापि कारवाई होणार नाही, या निश्‍चिती बाळगी आणि अशा काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी हिंदूऐक्याची वज्रमूठ सिद्ध करा !