शास्त्रानुसार साधना न केल्याने साधिकेच्या कुटुंबियांना आलेल्या अनेक अडचणी !

वर्ष १९९७ मध्ये सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर त्रासाची तीव्रता न्यून झाली. घरातील प्रत्येकाचे प्रारब्ध तीव्र असूनही त्या तुलनेत साधना न केल्यामुळे प्रत्येकाच्या व्यक्तीगत जीवनात अडचणी येत आहेत.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ईश्‍वराकडून मिळत असलेल्या सूक्ष्मातील ज्ञानाची वैशिष्ट्ये !

उद्या मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी या दिवशी सनातनच्या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना ईश्‍वराकडून मिळत असलेल्या सूक्ष्मातील ज्ञानाची वैशिष्ट्ये देत आहोत . . .

सनातनचे गोवा येथील संत पू. भाऊकाका (सदाशिव) परब यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या सहवासात आलेल्या अनुभूती

पू. भाऊकाका यांच्या समवेत खोलीत निवास करतांना एका साधकाला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत . . .

कृष्णा, असा काय गुन्हा घडला; म्हणून तू कोरोना दिला ।

सर्व प्राण्यांना सुखी ठेव सदा । हेच मागणे करतो हा दास सुधा ॥

आपत्काळाविषयी साधकांना पडलेले प्रश्‍न आणि त्यांवरील योग्य दृष्टीकोनांविषयी एका साधकाचे झालेले चिंतन !

आपत्काळासंदर्भात ‘सर्वांच्या मनात विविध प्रश्‍नांचे काहूर माजले आहेत’, भगवंताला शरण जाऊन त्या विचारांवर चिंतन केले असता भगवंताने उलगडून दाखविलेले दृष्टीकोन क्रमशः प्रस्तुत करीत होतो आज अंतिम भाग तिसरा पाहूया . . .

पितृपक्षातील काळात श्रीदत्ताच्या विशिष्ट नामजपाचा साधकांवर पुष्कळ अधिक सकारात्मक परिणाम होणे

श्रीदत्ताचे नामजप ऐकल्याचा व्यक्तीवर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने घेण्यात आलेल्या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण देत आहोत.

बाहेरील ‘बेकरी’त बनवलेली आणि आश्रमातील ‘बेकरी’त बनवलेली बिस्किटे यांच्या संदर्भात केलेले संशोधन !

‘बिस्किटे खाल्ल्याने व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

भाजी सुरीने चिरणे आणि विळीवर चिरणे यांतील भेद लक्षात आल्यावर साधकात झालेले पालट

रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात सेवेला होतो. त्या वेळी सुरी आणि विळी यांवर भाजी चिरतांना त्यांचा स्वभावदोष अन् अहं यांवर होणार्‍या परिणामांविषयी झालेले चिंतन पुढे दिले आहे.

गीता असे समस्त वेदांचा सार, गीता असे दिव्य ज्ञानाचे भांडार !

गीतेमुळे जीवनाचे ध्येय सुस्पष्ट होते । ज्ञानाच्या तेजासह भक्तीचे अमृतही लाभते ॥
विविध योगमार्गांचे महत्त्व कळते । आणि जिवाची मोक्षाकडे वाटचाल होते ॥

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेल्या मार्गदर्शनाचा समाप्तीचा भाग . . .