दोडामार्ग तालुक्यात शेतकर्यांना ‘भ्रमणभाष नेटवर्क’ नसते, तेव्हा ‘ऑनलाईन’ पीकनोंदणी करणे ठरते अडचणीचे !
कोकणासारख्या दुर्गम भागात नेटवर्कची अडचण येणार हे प्रशासनाला का समजत नाही ?
कोकणासारख्या दुर्गम भागात नेटवर्कची अडचण येणार हे प्रशासनाला का समजत नाही ?
गोवा सरकारमध्ये मुख्यमंत्र्यासह एकूण १२ मंत्री आहेत. या सर्व मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये कार्यालय साहाय्यकापासून ‘विशेष सेवेसाठी अधिकारी’ (ओ.एस्.डी.) अशा विविध पदांसाठी एकूण १९२ कर्मचारी सेवेत आहेत.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांच्या आणि महसूल विभागाच्या नामांतराची अंतिम अधिसूचना राज्य सरकारने काढली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आव्हान याचिका निकाली काढली.
कोकणाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून या परिसरात रोजगार-निर्मिती करण्यास मोठा वाव आहे. त्याचा विचार करूनच कोकणातल्या पर्यटनस्थळांचा विकास करावा.
इक्बालला या प्रकरणाची कुणकुण लागताच त्याने अंतरिम जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी झाला. यानंतर त्याला अटक करण्यात आली.
अशा घटनेनंतर बंगालमधील हिंदूंनी भविष्यात त्यांच्या पुढे कोणती स्थिती येणार आहे ?, हे लक्षात घेऊन जागृत झाले पाहिजे !
अन्य धर्मियांच्या धर्मश्रद्धांचा असा अवमान करण्याचे संबंधितांचे धाडस झाले नाही , कारण त्यांना त्याचे परिणाम काय होऊ शकतात ?, हे ठाऊक आहे.
अशा गुन्हेगारांची हद्दपारी करणे, म्हणजे त्यांना दुसरीकडे तोच गुन्हा करण्यास दिलेली मोकळीक,खरेतर अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली, तरच असे गुन्हे करण्याचे धाडस अन्य कुणी करणार नाही.
केंद्रशासनाची सर्वोच्च न्यायालयात माहिती
या वेळी न्यायालयाने आसफा शेख, अनस अतहर आणि रुस्तम अली या शाळेच्या व्यवस्थापकांना ५० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन संमत केला.