नाशिक येथे लाच मागणार्या जिल्हा रुग्णालयातील लिपिकास अटक !
सर्वत्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी निर्माण होण्यास भारतावर ६५ वर्षे राज्य करणारी आणि ‘भ्रष्टाचारास शिष्टाचार’ म्हणणारी काँग्रेसच उत्तरदायी आहे !
सर्वत्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी निर्माण होण्यास भारतावर ६५ वर्षे राज्य करणारी आणि ‘भ्रष्टाचारास शिष्टाचार’ म्हणणारी काँग्रेसच उत्तरदायी आहे !
महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाचे प्रभारी अधीक्षक सय्यद अन्वर सैय्यद अकबर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
अशा भ्रष्ट अधिकार्यांवर कठोर कारवाई होण्याची मागणी सिडकोने करायला हवी !
लाचखोरांची सर्व संपत्ती कह्यात घेऊन त्यांना कठोर शिक्षा केली, तरच अशा घटनांना आळा बसेल !
चाकण येथील वाहतूक पोलीस आणि त्यांचे साहाय्यक (वॉर्डन) या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून गुन्हा नोंद केला.
तक्रारदारांच्या परिचयाच्या २ व्यक्तींच्या भूमीचा झोन दाखला देण्यासाठी प्रत्येकी १२ सहस्र रुपये याप्रमाणे एकूण २४ सहस्र रुपयांची लाच मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरण उपप्रादेशिक कार्यालयातील उपनियोजक शिवराज पवार (वय ३३ वर्षे) यांनी ३० ऑगस्ट या दिवशी तक्रारदाराकडे मागितली होती.
भूमापन कार्यालयातील एका कामाचे नोंद प्रकरण घेऊन ते संमत करून देण्यासाठी भूमापन कार्यालयातील प्रमुख लिपिक बांदल यांनी तक्रारदाराकडे ५ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.
अटक केल्यानंतर चव्हाणके यांच्या घरीही झडती घेण्यात आली असून यामध्ये लाखो रुपयांची रोकड, मालमत्तेची कागदपत्रे सीबीआय पथकाने जप्त केली आहेत.
एका भ्रष्ट अधिकार्याकडे एवढी रक्कम मिळते, तर प्रशासनातील अन्य भ्रष्ट अधिकारी-कर्मचार्यांकडे किती रक्कम असेल, याचा विचारही न केलेला बरा !