लग्नाआधी एकत्र राहिल्याने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो ! – अभिनेत्री मुमताज

अभिनेत्री झीनत अमान यांनी नुकतेच देशातील तरुण-तरुणींना विवाहाआधी ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्याविषयी विधान केले होते. ‘हे संबंध सुधारण्याची आणि चाचणी करण्याची संधी देते ’, असे त्यांनी म्हटले होते.

श्रीनगर येथे झेलम नदीत नौका उलटून ६ जणांचा मृत्यू

श्रीनगर येथे बटवारा भागात झेलम नदीत १६ एप्रिलच्या सकाळी नौका उलटून झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. या नौकेतून ११ जण प्रवास करत होते.

देश आर्थिक प्रगती करत असला, तरी गरिबी मोठे आव्हान ! – डी. सुब्बाराव, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर

भारत सध्या जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे; परंतु दरडोई उत्पन्न केवळ २ सहस्र ६०० डॉलर (२ लाख १७ सहस्र रुपये) आहे. समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की, अर्थव्यवस्थेचा आकार आणि विकास या दोन भिन्न गोष्टी आहेत.

धर्मविरोधकांच्या विचारांचे खंडण करणे आवश्यक !

‘धर्मविरोधकांच्या विचारांचे खंडण करणे, ही समष्टी साधनाच आहे ! ‘यामुळे ‘धर्मविरोधकांचे विचार अयोग्य आहेत’, हे काही जणांना तरी पटते आणि ते योग्य मार्गाने वाटचाल करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

खलिस्तानवादी यावर गप्प का ?

पाकिस्तानमध्ये एका शीख व्यक्तीला शिखांचा सण बैसाखी साजरा केल्यावरून नग्न करून मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ पाकमधील जिहादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ने (टी.एल्.पी.ने) बनवला आहे.

संपादकीय : असदुद्दीन ओवैसींना कट्टर आव्हान ! 

हिंदू संघटित झाल्यास देशभरातील निधर्मी आणि हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना मतपेटीच्या माध्यमातून कायमचे हद्दपार करू शकतात !

इंग्रजी शिक्षण आणि दुराग्रह यांमुळे हिंदु समाजाची झालेली अपरिमित हानी !

सत्तेकरता, मतपेटी (व्होट बँक)करता आसुसलेल्या या दुष्ट यच्चयावत् राजकारण्यांनी आमचा भूतकाळ, सनातन धर्म आणि त्याची नाळच आमच्या पिढीपासून तोडून टाकली.

विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करून आदर्श पिढी निर्माण करणारे वेंगरुळ (तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर) येथील ‘सव्यसाची गुरुकुलम्’ !

१५ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सव्यसाची’ या शब्दाचा अर्थ, ‘सव्यसाची’ गुरुकुलाचे कार्य कसे चालू झाले ? आणि तिथे काय काय शिकवले जाते ?’, तो भाग पाहिला. आज त्याचा पुढील भाग पहाणार आहोत.   

हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि क्षमता लक्षात घ्या !

हिंदु धर्म हा साधा नाही. तो क्षमाशील असला, तरी बलवान आणि वीर्यवान आहे. ‘संपूर्ण जग आर्यमय करू’, अशी उद्घोषणा आमच्या वेदांनी केली आहे.

मूर्तीकारांची पाहुनी भक्ती, लाभली प्रभु रामरायांची प्रीती !

प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावरती । जणु स्वर्ग अवतरला या धरतीवरती ।।
अवकाशातून अवतरल्या तेजोमय ज्योती । करण्या प्रभु श्रीरामांची दिव्य आरती ।।