कोरोना महामारीमुळे घोषित केलेल्या दळणवळण बंदीच्या काळात सनातन संस्थेने चालू केलेल्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगात सहभागी होणार्‍या जिज्ञासूंचे मनोगत !

साधनेला आरंभ केल्यानंतर जिज्ञासूंचे मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्या शब्दांत येथे दिल्या आहेत.

वाराणसी आश्रमात सेवा करणाऱ्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भाग्यश्री आणेकर (वय ६५ वर्षे) यांना झालेले शारीरिक त्रास आणि त्या वेळी त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर खोलीत सर्वत्र त्यांची छायाचित्रे सूक्ष्मातून दिसणे आणि ‘श्री गुरु सतत समवेत आहेत’, याची जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त करणे

शरद ऋतूमध्ये येणार्‍या तापामध्ये कोणता आहार घ्यावा ?

‘पावसाळा संपून थंडी चालू होईपर्यंतच्या काळाला शरद ऋतू म्हणतात. या ऋतूच्या आरंभीच्या काळामध्ये तापाची साथ येण्याची शक्यता असते. ताप आलेला असतांना दिवसातून २ वेळाच आहार घ्यावा. आहारामध्ये वरण, भात, तूप आणि आवश्यकता वाटल्यास चवीसाठी थोडेसे लोणचे घ्यावे.