आहाराविषयीचे शास्त्र सांगणारे सनातनचे ग्रंथ

मनुष्याचे जीवन आनंदी होऊन त्याला ईश्वरप्राप्ती होण्यासाठी हिंदु धर्मात आचार सांगितले आहेत. पाश्चात्त्य प्रथांच्या प्रभावामुळे हिंदू हे आचार विसरल्याने त्यांचे अध:पतन होत आहे.

मन, बुद्धी, अहं आणि आत्मा यांचा आहार कोणता ?

चांगले विचार हे मनाचे टॉनिक आहे. वाईट विचार किवा भावनोद्रेकाने मन अस्वस्थ होते. ध्यानाने मन निर्विचार होऊन शांत होते.

विरुद्ध (विषम) आहाराचे प्रकार

काही अन्नपदार्थ काही व्यक्तींना देश, काल, अग्नी, प्रकृती, दोष, वय इत्यादींचा विचार करता हानीकारक ठरतात. अशा अन्नपदार्थांचा विरुद्ध आहारात समावेश होतो. विरुद्ध आहाराचे प्रकार पुढे दिले आहेत.

सात्त्विक आहार आणि सात्त्विक पिंड

‘शरिराचा सत्त्वगुण वाढला, तर ईश्वरप्राप्तीचे ध्येय सुलभ होते. सत्त्वगुणाची वृद्धी करण्यात सात्त्विक आहार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. अध्यात्म आहारातील सात्त्विकतेचा विचार करते, तसा विचार आधुनिक विज्ञान करूच शकत नाही.

शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरील सात्त्विक आहाराचे महत्त्व !

‘सात्त्विक आहारातून सात्त्विक पिंडाची निर्मिती होते. हा पिंड आध्यात्मिक प्रगती साधून घेण्यास योग्य असतो. आहार हा तमोगुणी असेल, तर या तमोगुणी ऊर्जेवर चालणारा देह पापयुक्त कर्माला बळी पडतो.

‘व्हिडिओ गेम्स’ खेळल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर हानीकारक परिणाम होतो !

‘व्हिडिओ गेम्स’ खेळल्यामुळे आपल्यावर सूक्ष्म स्तरावर काय परिणाम होतो’, हे आधुनिक वैज्ञानिक उपकरण आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या माध्यमातून जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निष्कर्ष संक्षिप्त रूपाने येथे देत आहोत.

भगवान श्रीविष्णूजवळ मनःपूर्वक प्रार्थना !

भगवान श्रीविष्णु ही अन्नरसाची देवता आहे. ‘सर्वांना उत्तम प्रकारचे अन्न मिळून त्यापासून सर्वांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांना ब्रह्मरसाचा आस्वाद अन् आनंद मिळो’, हीच भगवान श्रीविष्णूजवळ मनःपूर्वक प्रार्थना !

अन्न ‘ब्रह्मस्वरूप’ असणे

संत ज्ञानेश्‍वर सांगतात, ‘अन्न हेच ब्रह्मस्वरूप आहे.’ जसे सर्व विश्‍व ब्रह्मातून उत्पन्न होते, ब्रह्मावरच जगते आणि ब्रह्मातच विलीन होते, तसेच सर्व प्राणीमात्र अन्नापासूनच उत्पन्न होतात, अन्नावरच जगतात अन् अन्नातच विलीन होतात.’

अन्नसेवन आणि यज्ञकर्म

नामजपासहित केलेल्या सात्त्विक अन्नसेवनाला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे. ‘यज्ञकर्म’ केल्याने अन्नाचे सहज पचन होते आणि प्राणशक्ती मिळते.

हिंदु संस्कृतीतील अन्न आणि आहार यांचे महत्त्व

संपूर्ण विश्‍वब्रह्मांड अन्न, प्राण, मन, विज्ञान आणि आनंद यांवर जगते.