कोरोनापुढे हतबल पाकिस्तान !

‘आमच्या देशातील २५ टक्के जनता ही दारिद्य्ररेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर त्यांचे पोट भरते. आम्ही आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊले उचलत आहोत, असे सांगत पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी दळणवळण बंदी…

इस्लामी देशांतून आलेल्या नागरिकांमुळे भारतियांना कोरोनाची अधिक प्रमाणात लागण झाल्याचे उघड !

भारतामध्ये ३० जानेवारी या दिवशी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. चीनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या वुहान शहरामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याला त्याची लागण होऊन तो केरळमध्ये परतला होता. आता सध्याच्या स्थितीत भारतात ८०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

उघड गुन्हा न दिसणार्‍या पोलिसांना तात्काळ निलंबित करा !

‘नागोठणे (रायगड) येथील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण होत असल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती मंच यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर येथील मशिदीतून घरीच नमाजपठण करण्याचे आवाहन करणारी उद्घोषणा करण्यात आली.

कोरोनामुळे झालेली परिस्थिती आता सुधारेल ! – नोबेल पुरस्कार विजेते मायकल लॅविट

कोरोनामुळे जितकी वाईट परिस्थिती यायची होती, ती येऊन गेली आहे. आता परिस्थिती सुधारेल, असा दावा नोबेल पुरस्कार विजेते मायकल लॅविट ‘लॉस एंजिल्स टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

मंगल भवन अमंगल हारी…

२१ दिवस घरी बसून काय करायचे?, हा प्रश्‍न सर्वांसमोर असतांना कोणी भल्या माणसाने ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका दाखवण्याची शासनाकडे विनंती केली अन् ती मान्यही झाली.

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे दळणवळण बंदी असतांनाही मशिदीमध्ये नमाजपठण करण्याचा प्रयत्न

देशात सातत्याने अशा घटना घडूनही त्याविषयी राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी काही बोलत नाहीत कि अशांना घरातच रहाण्याचे आवाहन करत नाहीत कि नियमांचे पालन करण्यासही सांगत नाहीत, हे लक्षात घ्या !

देहली पोलीस पाकिस्तानी शरणार्थी हिंदु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरवणार !

कोरोनामुळे देशभरात दळणवळण बंदी केल्यानंतर काही जणांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था राखण्यासह गरजू व्यक्तींना साहाय्य करण्यात येत असल्याचे दिसत आहे. उत्तर-पूर्व देहलीचे पोलीस उपायुक्त विजयंता आर्या आणि त्यांच्या पथकाने येथील मजिलीस पार्क…

पाकमध्ये व्यवस्थापन यंत्रणेअभावी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची स्वीकृती

पाककडे जिहादी आतंकवादी बनवण्याच्या व्यतिरिक्त काहीही बनवण्याची बुद्धी, शक्ती आणि पैसे नाहीत, हेच सत्य आहे !

कोरोनाशी लढण्यासाठी रतन टाटा यांच्याकडून ५०० कोटी रुपये देण्याची घोषणा

कोरोनाशी लढण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’चे अध्यक्ष रतन टाटा यांनी ‘पंतप्रधान साहाय्यता निधी’साठी तब्बल ५०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. साहाय्यासाठी आजपर्यंत जमा झालेल्या रकमेपैकी ही रक्कम सर्वाधिक आहे.

महाराष्ट्रातून स्थलांतर करणार्‍यांना थांबवा ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यासमवेत राज्यातून इतरत्र स्थलांतर करत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबवण्यासाठी पावले उचलावीत, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत.